याबाबतचा शासन निर्णय 21 जून 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. ...
देशाचे संरक्षणंत्रिपद संभाळले, तसेच पवार मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या सरकारच्या काळात अनेक वर्षे देशाचे कृषीमंत्रीही राहिले आहेत. मात्र याच शरद पवारांना राज्याच्या मंत्रिमंडळात असताना ...
मुंबईः रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांसाठी (found facility) आवश्यक निधी (fund) उपलब्ध करून दिला जाणार असून आता चिपी पाठोपाठ ...
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक (Time Table) प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 01 फेब्रुवारी 2022 पासून पालकांना ऑनलाईन अर्ज ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले ...
उदय सामंत यांनी कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालय आणि लसीकरणाबाबत दुरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या सोबत आढावा बैठक सुरू ...
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज दुपारी 12 वाजता राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त ...
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samnt) यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ...
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं ...
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं ...