पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्यावर शेती व्यवसायात काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय यंदाच्या उन्हाळी हंगामात येऊ लागला आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ...
कधी पावसाअभावी तर कधी किडीच्या प्रादुर्भावामुळे खरिपातील (Karif) पिके ही धोक्यात राहिलेली आहेत. सर्वात फटका बसला तो मध्यंतरी झालेल्या पावसामुळे. असे असतानाही आहे त्या पिकातून ...