मंगळवारच्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या सत्रात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचे काय झाले, असाव सवाल ...
सूरज जाधव नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी देखील सरकारकडे उत्तर नाही. त्याचा निषेध म्हणून विधानपरिषदेचे कामकाज आम्ही होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण ...
राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. ...
जिल्ह्याचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विद्युत वितरण कंपन्यांनी या हंगामात ग्रामीण भागात कुठल्याही शेतकऱ्याचे वीज ...
महावितरण कार्यालयात जाऊन तसेच कोटेशन भरूनही वीज जोडणी मिळत नसल्यामुळे एका शेतकऱ्याने विहिरीत उतरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विकास विठ्ठल चव्हाण असे या शेतकऱ्याचे ...
अनुसुचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतलाय. ...
सातारा : महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकांना बसलाय. शेवटी तांत्रिक चूक म्हणून स्पष्टीकरण दिलं जातं. सातार जिल्ह्यातील खटाव तालुक्यातही असाच प्रकार समोर आलाय. शेतकऱ्याने वीज ...