10 जुन रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसामुळे 24 तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे लोकही वीजेची वाट बघून बघून वैतागले आहेत. ही ...
वीजटंचाईचा प्रश्न लवकर सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ...
भारतात आता स्वतः ची ‘रिन्यूएबल बॅटरी पॉवर बँक;’ स्थापीत केली जाणार आहे. डिस्कॉम्स या पॉवर बँकेची ‘स्टोरेज’ क्षमता भाड्यानेही घेऊ शकतात, जी अक्षय ऊर्जा वापरून ...
केंद्रात आरएसएसच्या विचाराचे सरकार आल्यापासून देशभर विष कालवून समाज तोडण्याचे काम सुरु आहे अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? असा सवाल काँग्रेस ...
वीज कनेक्शन कापण्याबाबतचा चेंडू आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक पथदिवे यांची वीज ...
देशात कोळसा मिळत नाहीय. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडले आहेत. आयात कोळसा करुनही तो उपलब्ध होत नाहीय. आयातीमुळे या देशातील जे ...