जातीयवाद इथे जास्त काळ टिकत नाही. यांची जी इच्छा होती, जो प्लॅन होता तो महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांनी उधळून लावला. महाराष्ट्र धर्म पाळला गेल्याचं आव्हाड ...
महाबळेश्वरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या डोंगरकड्यावरील मांघर गावातील 100 पैकी 80 कुटुंबे मधमाशा पालन करतात. या गावाच्या भोवती घनदाट जंगल असून वर्षभर फुलोरा असतो. गावात ...
मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की मंत्रालयाने घेतलेला हा पुढाकार CAPF कर्मचार्यांच्या कल्याणाच्या दिशेने एक पाऊल आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने CRPF आणि BSF सारख्या सशस्त्र ...
एनसीएस आणि ई-श्रमिक यांना जोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या जोडणीमुळे ई-श्रमावर नोंदणीकृत असंघटित कामगार राष्ट्रीय सेवा पोर्टलवर अखंडपणे नोंदणी करू शकतात. राष्ट्रीय सेवा ...
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://cs.co/CLAPMaharashtra या दुव्यावरून इच्छुकांनी अर्ज सादर करावयाचे आहेत. आयोजित कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तरूणांना स्टार्ट-अप , व्यवसाय- उद्योजकांसाठी आधारित ज्ञान सत्र आणि तंत्रज्ञान ...
नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून (Government) विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. त्यापैकी एक उपक्रम सध्या सुरू करण्यात आला आहे. ज्याचे नाव भारतीय जनऔषधी केंद्र (Pradhan Mantri ...
नागपूर महानगर व नागपूर ग्रामीण भागातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या एक ऑगस्ट 2019 च्या शासकीय निर्णयाचा संदर्भ ...
युवक-युवतींनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेतलाय. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात रोजगार निर्मिती करण्यात बुलडाणा ...