चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाघांचा व बिबट्यांचा वावर असल्याने कर्मचारी व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाला दिले आहेत. ...
राज्याला कोळसा मोठ्या प्रमाणात लागतो मात्र केंद्राकडून पुरवठा करण्यासंदर्भात तफावत आढळत आहे. रेल्वेतून राज्यात कोळसा आणण्यासाठी 37 रॅक लागतात मात्र आम्हाला मिळतात 27 रॅक असं ...
राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. ...
राज्यात दिवसेंदिवस वीजेची (Electricity) मागणी ही वाढत आहेत. अशातच कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भारनियमनाची (load shedding) टांगती तलवार राज्याच्या डोक्यावर आहेत. ...
जवळपास 36 वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना संप मागे घेण्याची विनंतीही करण्यात आली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगण्यात ...
मंगळवारच्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या सत्रात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचे काय झाले, असाव सवाल ...
उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ होणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ होणार. मात्र ...
नागपूरच्या छावणी परिसरात राहणारा अभिषेक सिंग याला 14 ऑक्टोबर 2020 मध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आर्म्स ऍक्ट व मकोका अंतर्गत गुन्ह्यांमुळे न्यायालयाने फरार घोषित केले ...