आदित्या ठाकरे यांनी, देशातील बेस्ट बस आणि मेट्रो स्थानकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. ...
गेल्या तीन-चार दिवसांपासून जुन्नर (Junnar) तालुक्यातील पश्चिम भागांमध्ये वणव्याच्या घटना सुरू आहेत. आज पुन्हा राजूर नं.2 येथे अज्ञातांनी आग (Fire) लावल्याचा प्रकार घडला आहे. ही ...
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावर मोठं विधान केलं आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून रिफायनरीवर चर्चा होत आली आहे. परत परत प्रस्ताव येत ...
आज 20 मार्च हा दिवस जगभरात जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) म्हणून साजरा करण्यात येतो. महंमद दिलावर (Mohammad Dilawar) यांनी 2006 मध्ये 'नेचर फॉरेव्हर ...
होळीत लाकडं पेटविली जातात. यासाठी झाडं कापावी लागतात. लाकडं जळल्यानं प्रदूषण होते. पर्यावरणाचं नुकसान होतं. हे सारं थांबवायचं असेल तर कमी खर्चात तयार झालेले गो ...
आर्द्रतेचा आभाव व निरभ्र आकाशामुळे कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होतो का हे देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने ...
कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने कसा कमी करता येईल यासाठी सर्वंकष अभ्यास करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे. नुकतेच बंद केलेल्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या (thermal power station) ...
ॲशबंड १४ नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आला आहे. आणि आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागाच्या आदेशाने 4 फेब्रुवारी रोजी 219 हेक्टरवरील ॲशबंड बंद झाला आहे. ...
मोहन धारिया यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत वनराई (Vanrai) या संस्थेद्वारे काम सुरु ठेवलं होतं. मोहन धारिया यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील रायगड ...