मध्यंतरी तर 3 ते 4 रुपये किलोनेही खरेदीदार केळी घेत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थेट बागेची तोडणी करीत इतर पिकांचा पर्याय शोधला. निसर्गाचा लहरीपणा त्यामध्ये ...
दर्जेदार असलेल्या केळीला चांगला दर मिळत आहे. शिवाय सणासुदीमुळे मागणी वाढल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. त्यामुळे क्विंटलमागे 20 रुपयांनी दर वाढल्याचे जळगाव जिल्ह्यतील बऱ्हाणपूर बाजारपेठेत पाहवयास ...