केवळ कर्जमाफीच नव्हे तर शेती योजनांचा मुद्दा हा केवळ निवडणुकांतील घोषणांपुरताच मर्यादित असतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण घोषणा होतात पुढे काय ...
यंदा महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक दिलासा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्येच महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतून ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ...
योजना राबविताना महसूल यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (farmer loan waiver scheme) दिले आहेत. ...