अंजनगाव सुर्जी येथील शिवारात पांडुरंग काशीनाथ महल्ले यांना वडिलोपार्जित शेत जमिन आहे. मात्र, शेताकडे जाण्यासाठी वहिवाट असलेलाच रस्ता आहे. शिवाय याच रस्त्याचा वापर आतापर्यंत केला ...
हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी उसाची तोड होते की नाही या धास्तीने गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव या 35 वर्षीय शेतकऱ्याने दीड एकरातील उसाचा फड पेटवून स्वत: ...
ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे', अशा शब्दात अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं ...
गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी 2 एकरामध्ये ऊस लागवड केली होती. शिवाय यामधून भरघोस उत्पादन होईल असा आशावाद होता. मात्र, उसाचा कालावधी संपूनही ...
शासन स्तरावरुन जे मदतीचे निकष आहेत ते पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना त्वरीत मदत देण्याच्या अनुशंगाने गेवराईचे तहसील हे त्यांच्या कुटुंबियांना ...
वाढते कर्ज आणि नापिकी ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्यासाठी हनुमंत सोळंके यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. उत्पादन वाढवून ...
नांदेड : हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू (Farmer death) झाला तर तीन जण जखमी झाले. मुखेड तालुक्यातील (Mukhed ) दापका गुंडोपंत गावात ...
मंदाबाईंनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, शनिवारी 12 मार्च रोजी रात्री घरातील सर्व जण झोपेत ...
'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. विशेषत: मराठवाड्यात हे उपक्रम अधिक प्रमाणात आहेत. या भागातील दुष्काळी परस्थिती आणि होत असलेल्या ...
सरकार कोणतंही असो, त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम शेतकरी आत्महत्या होताना सातत्यानं पाहायला मिळत आहे. पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची ...