राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. ही निवडणूक कधी ...
प्रत्येक पक्षाला वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा यात काहीही चुकीचे किंवा गैर नाहीये. यात काय चुकीचे आहे, असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या. मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या राज्यात विविध ...
विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 13 जूनची मुदत असेल. ...
राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) 10 जूनला होत आहे. सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. सहाव्या जागेसाठी प्रत्येक मतदान हे महत्वाचेच ठरणार आहे. या निवडणूकीमध्ये अपक्षाचे ...
परबांनी बांधलेला रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिला आहे. चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सांगितलं की, अनिल परबांना जी मुदत दिलेली होती, ती 2 मे 2022 ...
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी छत्रपती यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेने पाठिंबा हवा ...
राज्याच्या गृहखात्याने मुंबई-ठाण्यातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या. त्यानंतर लगेचच आज सकाळी या बदल्यांना स्थगिती दिली आहे. त्यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. या बदली प्रकरणावरून ...
गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी 2019 मध्ये एकनाथ खडसे, माझे आणि इतरां फोन टॅपिंग केले. विशेष म्हणजे या प्रकारात आमचेच मोबाइल नंबर मात्र ...
मागच्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर हा कलह सुरु झाला. आता यावर ...
राज्यात अनेक ठिकाणी शेतीसाठी वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. तसेच सध्या राज्यात सुरु भारनियमन विरोधात आमदार दिलीप बोरसे यांच्यासह शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या ...