यंदाच्या उन्हाळ्यामध्ये शेत शिवारात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यापूर्वी ऊसाच्या फडाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान ...
रब्बी हंगामात अथक परिश्रम घेऊन अशोक बांगर व लक्ष्मण बांगर यांनी उत्पादन घेतले होते. शिवाय शेतीमालाची साठवणूक ही शेतामधील गोठ्यातच केली होती. मात्र, अचानक गोठ्याला ...
उन्हाच्या झळा आणि चारा उपलब्ध नसल्याचा परिणाम थेट जनावरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे उन्हाळी पिकांबरोबर चारा पिकांचीही व्यवस्था या दरम्यानच्या काळात केली जाते. त्यामुळेच पुणे विभागात ...
सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाने यंदा सर्व समस्या मिटतील असेच वाटत होते. मात्र, आता उन्हाच्या झळांबरोबर चारा टंचाईचीही समस्या वाढत आहे. रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीनंतर काही प्रमाणात ...
वातावरण बदलाचा परिणाम आता चारा पिकावरही होऊ लागला आहे. यंदा मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. उत्पादन वाढीसाठी हा प्रयत्न ...
रब्बी हंगामात यंदा ज्वारीचे क्षेत्र घटले असले तरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीचा पेरा हा केलाच जातोच. यंदा पीक पध्दतीमधील बदलाचे परिणाम थेट ज्वारीच्या दरावर आणि जनावरांसाठी ...
सध्या मार्च महिना अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आतापासून पावासाला सुरवात होईपर्यंत जनावरे हिरव्या चाऱ्याला मुकणार आहेत. शिवाय शेतामध्ये आर्द्रतेचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. त्यामुळे ...
पिकांची उगवण झाली की त्याबरोबर किडीचा प्रादुर्भाव हे आता ठरलेलंच आहे. मात्र, आतापर्यंत ज्वारी आणि मका पिकावर आतापर्यंत किडीचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. यंदा वातावरणातील बदलामुळे ...
केवळ उत्पन्नासाठीच नाही तर कडब्याच्या स्वरुपातून चाऱ्याचा प्रश्न मिटत असल्याने हे पीक मराठवाड्यात कायम टिकून राहिले आहे. पण शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार कडधान्य पिकांवर भर दिलेला ...