मराठी बातमी » food poisoning
काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे अमरावतीत 18 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाली. (Amravati food poisoning Jatropha ) ...
शिर्डीतील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या ठिकाणी ही घटना घडली आहे. (Shirdi Food Poisoning At Wedding) ...
दिवसाला एकापेक्षा अधिक अंडी खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. इतकच नाही तर हाय बीपी ...
केक खाल्ल्यानंतर 15 विद्यार्थिनींना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर विद्यार्थिनींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
लातूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी आणलेली भगर खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा झाली (Food poisoning at latur) आहे. ...
खेड शहरात ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा झाली. ढोकळा खाल्ल्यानंतर या मुलांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांना मळमळ होऊ लागली. काही समजण्याच्या आत यापैकी तीन मुलं ...
दुषित अन्नामुळे 200 प्रकारचे आजार होऊ शकतात. यात अतिसार, कॅन्सर यांसारख्या घातक आजारांचाही समावेश आहे. आतापर्यंत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 1 लाख 25 ...
लातूर: एकाच कुटुंबातील चार मुलींना दुधातून विषबाधा होऊन, 3 वर्षीय जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. दोन बहिणींचा मृत्यू तर अन्य दोन बहिणींची ...