मृत्यूनंतर मोक्ष हवा असल्यास गरुड पुराणात 4 गोष्टींची नोंद केली आहे. गरुड पुराणातमध्ये मृत्यू नंतरचे आयुष्य माणसाची कर्म त्यानुसार मिळणारी शिक्षा या सर्व गोष्टींचा समावेश ...
जर एखाद्या व्यक्तीने गरुड पुराणात लिहिलेल्या गोष्टी वेळेत समजून घेतल्या. तसेच त्या जीवनात अंमलात आणल्या तर त्या व्यक्तीचे जीवन सुधारण्याबरोबरच मृत्यूनंतरही ती व्यक्ती मोक्ष मिळवू ...
गरुड पुराणातही तुळशीच्या रोपाचे महत्त्व सांगितले गेले आहे. तुळशीला पूज्यनीय मानण्यात आले आहे. असे म्हणतात की, मरणापूर्वी त्या व्यक्तीजवळ तुळशीची पाने असतील, तर त्या व्यक्तीला ...
गरुड पुराणामध्ये कर्मांनुसार मृत्यूनंतर स्वर्ग, नरक आणि पितृ लोक मिळण्याविषयी सांगितले गेले आहे. आत्म्यास पुन्हा कसे शरीर प्राप्त होते, कोणताही आत्मा प्रेत कसा बनतो आणि ...
धर्मग्रंथात पंडित किंवा ब्राह्मण म्हणजे एक साधे जीवन जगणारी, सर्वांचे भले चिंतणारी आणि धर्माच्या मार्गावर चालणारी व्यक्ती असल्याचे नमूद केले आहे. पण आजकाल लोक स्वत:च्या ...