गरुड पुराण हे महापुराण मानले जाते. त्यात ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत त्या त्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी असतात. येथे जाणून घ्या त्या 5 गोष्टींबद्दल ...
गरुड पुराणात, एखाद्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना काही नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन मृत व्यक्तीच्या आत्म्याची आसक्ती कमी होईल आणि तो आपला नवीन प्रवास ...
मासिक पाळीच्या त्रासातून महिलांना दर महिन्याला जावे लागते. अनेक वेळा स्त्रियांच्या मनात हा विचारही येतो की हे फक्त आपल्याच बाबतीत का घडतं? याचे उत्तर गरुड ...
गरुड पुराण हे एक महान पुराण आहे. यामध्ये सांगितलेला प्रत्येक शब्द स्वतः भगवान विष्णूंच्या मुखातून काढलेला आहे, जो केवळ लोकांच्या कल्याणासाठी आहे. गरुड पुराणात लिहिलेल्या ...
गरुड पुराणात जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. मृत्यूनंतर आत्म्याची स्थितीही सांगितली गेली आहे. मृत्यूनंतर तेराव्या विधीचे महत्त्व काय आहे ते येथे ...
हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की गरुड पुराणांध्ये लिहले सर्व स्वयम भगवान नारायण यांनी लिहीले आहे. यामध्ये माणसाच्या मृत्यू नंतर काय होते. माणसाने केलेल्या कर्मावरुन ...
गरुड पुराण हे सनातन धर्मामध्ये महापुराण मानले जाते. यात जे काही सांगितले आहे ते स्वतः भगवान विष्णूच्या मुखातून बाहेर आले आहे. त्याच्या शब्दांचे पालन केल्याने, ...
या महापुराणात, जीवनातील सर्व धोरणांव्यतिरिक्त, त्यावेळी आणि मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल आणि स्वर्ग-नरक आणि पितृलोकाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. यासह, जीवात्मा, प्रेतात्मा आणि सूक्ष्मात्मा याच्यातील फरक ...
गरुड पुराणात, घर झाडून काढण्याची योग्य वेळ दिवसाची सांगितली आहे. सूर्यास्तानंतर झाडू मारण्यास मनाई आहे. असे मानले जाते की, असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि ...
जीवनात सुख आणि दु: ख नेहमीच येत राहते, परंतु अनेकदा एखाद्या व्यक्तीस अनेक आडचणी येतात. धार्मिक शास्त्रानुसार त्याचे स्वतःचे कर्म देखील असते. चांगली कर्मे एखाद्या ...