महापूर, भीषण दुष्काळ, तीव्र चक्रीवादळे आणि जंगलांतील आगीचा निम्म्यहून अधिक लोकसंख्येला धोका आहे. कुठलाही देश या आव्हानाचा सामना करू शकत नाही. असे असतानाही आपण जीवाश्म ...
खारफुटीच्या संवर्धनाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकत ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मॅंग्रोव्हज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीतील महिलांसाठी मॅंग्रोव्हेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ...
मुंबईचे कमाल तापमान सातत्याने चढेच नोंदविण्यात येत असून, रविवारीही येथील कमाल तापमानाची नोंद 37. 2 अंश सेल्सियस इतकी झाली आहे. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ...
जागतिक हवामान हदल म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) निसर्गाच्या चक्रावर मोठे परिणाम होत आहेत. हे असंच चालत राहिलं तर मानवी जीवनही धोक्यात येईल, असा इशारा ...
सॅटेलाईटच्या आकड्यांचा उपोयग करुन विशेषज्ज्ञांनी माहिती मिळवली की पृथ्वीने 1994 ते 2017 पर्यंत 280 खरब टन बर्फ गमावला आहे. (Earth Lost 28 trillion Tonnes Ice) ...
या संकटाची चाहूल पाच दशकांपूर्वीच जगाला लागली होती, त्यामुळे 5 जून 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातोय. आज आपल्यासमोर कमी झालेल्या पावसाचं प्रमाण ...
प्रदूषणासाठी भारत आणि चीन जबाबदार आहेत, भारतातल्या काही शहरांमध्ये तर श्वासही घेता येत नाही, हे वक्तव्य करत ट्रम्प यांनी कदाचित दिल्लीतल्या प्रदूषणाचा दाखला दिला असावा. ...