राज्यपाल भाजपची यादी लगेच मंजूर करतील असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षादेशापुढे पदाला महत्व द्यायचं नाही, असं राज्यपालांनी ठरवलयं वाटतं असं म्हणत त्यांनी राज्यपालांना टोला ...
विशेष म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीनं भविष्यात असं विधान करु नका, असं म्हटल्यानंतर ''हम हीं चले जायेंगे'' असंही या फोनकॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हटले आहेत. सर्वपक्षियांनी ...
राज्यपालांवरची टीका काही केल्या थांबत नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असेही ते म्हणाले होते. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी अखेर माफी मागितले आहे. ...
राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतःकरणाचा रंग एकच असल्याचा घणघात शरद पवारांनी केला आहे. दुसरीकडे राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरत आक्रमक आंदोलन करत आहेत. ...
राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. या राज्यपालांनी पायउतार व्हावं, अशी थेट मागणी रूपाली पाटील यांनी केली आहे. तसेच राज्यपालांवरती टीका करताना रूपाली पाटलांचीही जीभ घसरल्याचे दिसून ...
हे लोक बाहेर गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपालांनी केलं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीकेची झोड उडवली. त्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण ...
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यपाल हे राष्ट्रपतीचे दूत असतात. जातपात धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना समान वागणूक देणं हे त्याचं कर्तव्य आहे. हे ...