शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये द्राक्ष उत्पादक संघाने एक सौदे पावत्यांची छपाई केली आहे. शिवाय द्राक्ष उत्पादकापर्यंत ती पोहचवली आहे. मात्र, याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात ...
नाही म्हणलं तरी अखेर द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. द्राक्ष बाग छाटणीपासून सुरु झालेला निसर्गाचा लहरीपणा हा तोडणी आणि द्राक्ष विक्रीपर्यंत कायम होताच. त्यामुळे ...
शेतीमध्ये केवळ पीक पध्दतीमध्येच बदल झालेला नाही तर शेतकरीही अधिक कमर्शियल झाले आहेत. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक शिवाय माढा तालुक्यात साखर कारखाने आणि ...
नैसर्गिक संकटावर मात करीत उत्तर महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जोपासल्या खऱ्या मात्र अंतिम टप्प्यात या शर्यतीमध्ये शेतकरीच हताश झाला आहे. द्राक्ष तोडणीच्या ...
यंदा द्राक्ष हंगामाला लागलेली घरघर ही द्राक्ष तोडणी पश्चातही कायम आहे. निसर्गाची अवकृपेमुळे उत्पादनात घट तर झालीच पण पदरी पडलेला निकृष्ट माल खरेदीस व्यापारी फिरकेनात ...
द्राक्ष उत्पादकांना निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करावे लागत असताना पंढरपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती. वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव बागांवर झाल्याने ...
उत्पादन वाढीची उरली-सुरली आशा हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अवकाळीमुळे मावळली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष उत्पादकांनाच झालेला ...
जिथे हंगामाच्या सुरवातीपासूनच द्राक्ष बागा कोमात होत्या त्यामुळे यंदा निर्यातही जोमात झालेली नाही. यंदाचे वर्ष तसे नुकासनीचेच ठरले आहे. असे असतानाही सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीची ...
हंगामाच्या सुरवातीपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा निसर्गाच्या लहरीपणाशी कायम संघर्ष राहिलेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार हे माहिती असतानाही केवळ अधिकचा दर आणि वर्षभर केलेल्या मेहनतीचे ...