शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये द्राक्ष उत्पादक संघाने एक सौदे पावत्यांची छपाई केली आहे. शिवाय द्राक्ष उत्पादकापर्यंत ती पोहचवली आहे. मात्र, याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात ...
नैसर्गिक संकटावर मात करीत उत्तर महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जोपासल्या खऱ्या मात्र अंतिम टप्प्यात या शर्यतीमध्ये शेतकरीच हताश झाला आहे. द्राक्ष तोडणीच्या ...
वातावरणातील बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर होतच आहे पण दर्जाही खलावत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा दरावर होणारच आहे. पण दुसरीकडे बेदाण्याचे दर हे टिकून आहेत. ...