सोलापूर जिल्ह्यात, बदलत्या हवामानामुळे मोठं नुकसान झालंय. सगळ्यात जास्त खर्च द्राक्षाच्या पिकांवर होतो. बदलत्या हवामानाचा सगळ्यात जास्त परिणाम द्राक्षाच्या पिकावर परिणाम होतो. खताच्या, फवारणीच्या किंमती ...
घडलेल्या प्रकारबाबत शेतकऱ्यांने कृषी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर रासायनिक खते दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ...
क्षाच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले. माढा तालुक्यातील घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) घबराहट पसरली आहे. बावी (bavi) गावात ही घटना घडली असून ...