अंजनी गावचा आठवडी बाजार गुरुवारी असतो. त्या बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी विनायक सदाशिव पवार व विनायक पाटील दोघेही भाजी घेऊन सदर गाडीतून आले होते. भाजीपाला ...
सांगलीसह मिरज पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हात चिंतेत पडला आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसणार आहे. ...
क्षाच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले. माढा तालुक्यातील घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) घबराहट पसरली आहे. बावी (bavi) गावात ही घटना घडली असून ...
पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. ...