सुविधांचा आभाव असल्यामुळे शेती व्यवसयामध्ये प्रगती होत नाही. शिवाय पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंतची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. बदलत्या काळाप्रमाणे शेतकरी आणि शेतीपध्दतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने सरकारने ...
बोटावर मोजण्या एवढेच शेतकरी हे पीक पध्दतीबाबत मार्गदर्शन घेत आहे. मात्र, जर एखादा कृषी सहाय्यक बांधावर येऊन पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करीत असेल तर. ...
अवकाळी, गारपिट आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे कीडीचा प्रादुर्भाव तर वाढत आहेच पण वाढही खुंटली असून याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ...
फळगळतीवर राज्य सरकारकून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याच्या तक्रारी ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत आता कृषी विभागाच्या माध्यमातून ...
फुलशेतीचे क्षेत्र वाढत आहे पण त्याप्रमाणात उत्पादन नाही. आजही फुलशेती ही केवळ छंद म्हणूनच केली जात आहे. मात्र, काळाच्या ओघात आता ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचे ...
उत्पादन वाढीच्या प्रयत्नांमध्ये ना शेत जमिनीचे आरोग्य जोपासले गेले आहे ना देशातील नागरिकांचे. त्यामुळे आता हीच योग्य वेळ आहे नैसर्गिक शेती करण्याची. आता पर्यंत या ...
केवळ योजनांची योग्य माहिती नसल्याने शेतकरी लाभ घेण्याकडे कानडोळा करतात. याबाबत कृषी अधिकारी थेट ऑनलाईनचा पर्याय सांगून मोकळे होतात. पण नेमकी पध्दतच शेतकऱ्यांना माहिती नसते. ...
मराठवाड्यात देखील बीड सारख्या जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. एवढेच नाही तर बीडमध्ये खरेदी-विक्री केंद्रही सुरु करण्यात आले आहे. रेशीम उद्योगाची समृध्दी व्हावी याकरिता ...
पारंपारिक शेतीमधून उत्पादनात घट आणि शेतकऱ्यांच्या पदरी केवळ परीश्रमच येत आहेत. त्यामुळे शेती पध्दतीमध्ये बदल व्हावा याअनुशंगाने रेशीम शेतीबाबत जनजागृती केली जाणार आहे. रेशीम विकास ...