याच वादावर आता राष्ट्रवादीचे बेधडक नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केलीय. त्यांनी या हमरातुमरीवरून साधू, महंतांना चिमटे काढले आहेत. ...
हनुमानाच्या (Hanuman) जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या शास्त्रार्थ सभेत (Shastrartha Sabha) मारुतीराया बाजुलाच राहिला आणि ...
नाशिकमधील एका महंतांनी जगतगुरु शंकराचार्य यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. ...
कर्नाटकातील किष्किंदा मठाधिपती महंत गोविंददास महाराज यांनी किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला. त्याचवेळी नाशिकच्या महंतांनी अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचं म्हटलंय. त्यावर महंत ...
नाशिकमधील एका महंतांनी जगतगुरु शंकराचार्य यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. ...
अयोध्या, ज्ञानवापी, काशी यानंतर आता हनुमान जन्मस्थळाचा (Hanuman Birth place controversy) वाद पुन्हा उफाळून आलाय. हनुमानाचा जन्म अंजनेरीमध्ये झाल्याचा दावा करण्यात आला होता. ...
नाशिकच्या काही महंतांच्या दाव्यानुसार हनुमानाचा जन्म नाशिकच्या अंजनेरीलाच झालाय. मात्र कर्नाटकातले गोविंदानंद महाराजांच्या दाव्यानुसार हनुमानाच जन्म कर्नाटकातल्या किष्किंधातलाच आहे. या सगळ्या विषयावर 31 तारखेला नाशिकमध्ये ...
महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला त्यांनी देवाला केली, अशी माहिती रवी राणा ...