आहारात समाविष्ट केलेले फास्ट फूड आणि जिवनशैलीतील निष्क्रियता यामुळे शरीरात अतिरीक्त चरबी वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः स्रीयांना या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे ...
आज इंदोकरांच्या चाहत्यांना निराश करणारी तसेच चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. कारण तब्येतीच्या कारणास्तवर इंदोरीकर महाराजांनी काही दिवस ब्रेक घेतला आहे, अशी माहिती समोर ...
गेल्या काही आठवड्यात दिल्लीच्या काही भागात तापमान 49 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्या तुलनेत शहरातील इतर काही भागात जेथे हिरवळ आहे, तेथे तापमानाचा पारा 45 ...
कच्चे दुध हानिकारक जीवाणू मारण्यासाठी पाश्चराइज् केले जाते आणि आपण ते न उकळता अनपाश्चराइज् दूध प्यायले तर त्यातून आपणास अनेक गंभीर आजार होऊ शकतात, ज्याची ...
जेवण बनविताना लसूण हा घटक खूप महत्वाचा मानला जातो. जेवणाची चव अधिक चवदार बनविण्यात आणि आरोग्यासाठीही लसूण अधिक लाभदायक आहे. मात्र कच्ची लसूण अधिक प्रमाणात ...
वंध्यत्वाची समस्या अनेकदा स्त्री व पुरुषांमध्ये पाहायला मिळते. हल्लीच्या काळामध्ये ही समस्या जोर धरत आहे यामागे आपली जीवनशैली व आहार पद्धती तसेच बदललेले ताणतणाव दिनक्रम ...
पाणी हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पण पाणी किती प्यायला हवं, कुठल्याकुठल्या वेळी आणि किती प्रमाणात प्यायला हवं हे ...
टोलीची लोकसंख्या साडेतीन हजार आहे. कचरा वेचण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. कचऱ्याचं वर्गीकरण करणं, विकणं यातच त्यांचा बहुतेक वेळ जातो. गरज पूर्ण करताना 80 टक्के लोकांना ...
प्रदुषणाच्या दुष्परिणाम सर्वांवर होतात मात्र त्याचा सर्वात जास्त धोका वाढत्या वयात असतो. कारण वाढत्या वयात प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे वाढत्या वयात प्रदुषणापासून लांब राहणे खूप ...
काजूमध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी असते, तसेच ते निरोगी आणि पौष्टिक आहे. हे कॉपरनेदेखील समृद्ध आहेत आणि निरोगी रोगप्रतिकार प्रणाली आणि मेंदूच्या विकासासाठी उत्कृष्ट आहेत. ...