राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...
वातावरणात झालेल्या बदलांमुळे विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली आहे. उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, पुढील दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Delhi Weather: दिल्लीकरांना अखेर उकाड्यातून सुटका मिळाली आहे. सकाळपासूनच दिल्लीत वेगाने वारे वाहत असून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. ...
दरम्यान गेल्यावर्षी वरूण राजाने औरंगाबाद, जालना, नगर, बीड जिल्ह्यातील लोकांवर आपली कृपा केली आणि दमदार पाऊस झाला. ज्यामुळे जायकवाडी पुर्ण क्षमतेने भरले होते. ...
नागपुरात दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वारे वाहायला सुरवात झाली होती, नागपुरात तापमान 44 अंश सेल्सियास पर्यंत पोहचले असल्याने, उष्णतेने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना या पावसाने काही ...
इतक्या उकाड्यात सुद्धा अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या आणि शाळांच्या परीक्षा होत आहेत, तर काही राज्यांमध्ये नव्या सत्राला देखील सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ...