जून महिन्यात राज्यात सर्वत्र मान्सूनची अवकृपा राहिली असली तरी हंगामाच्या सुरवातीपासून कोकण आणि मुंबईवर कृपादृष्टीच राहिलेली आहे. त्याचेच परिणाम आता पाहवयास मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ...
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने हाहाकार केला असून ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, अगोदरच पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आता तिबार पेरणीचे संकट उभं राहिलंय. ...
विदर्भात तीन दिवसांपूर्वीच मान्सूनचे आगमन झाले होते. शिवाय गोंदिया जिल्ह्यातूनच आगमन झाले असतानाही अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मात्र, आठवड्याच्या शेवटी विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस ...
मान्सून राज्यामध्ये दाखल होण्यास उशीर झाला असला तरी आता ज्या पध्दतीने बरसणार आहे तो सर्वासाठी दिलासा असणार आहे. कारण शुक्रवारी तळकोकणातून त्याने राज्यात एंन्ट्री केली ...
29 मे रोजीच केरळात आगमन झालेल्या मान्सूनचा पुढे प्रवास खडतर झाल्याने राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशिर झाला होता. आगमनानंतर दोनच दिवसांमध्ये केरळ राज्य आणि कर्नाटक ...
वीज कोसळून मृत्यूमुखी झालेले लहू घोडके हे मूळचे औसा तालुक्यातील हत्तरगा येथील रहिवाशी होते. पण ते शेळ्या चारण्यासाठी किल्लारी शिवारात जात असत. नेहमी प्रमाणे ते ...
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ज्या कुरुंदा आणि गिरगांव मंडळात केळीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे त्याच क्षेत्रावर मान्सूनपूर्व पावसाची अवकृपा राहिलेली ...
करमाळा तालुक्यातील उजनी धरणाकडच्या परिसरात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. उजनीचे पाणी असल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊसापेक्षा केळीवर अधिक भर दिला आहे. असे असताना गेल्या ...
देशात दोन शाखांमधून मान्सूनचे आगमन होत असले तरी याच पावसावर देशभरातील शेती आणि इतर उद्योग अवलंबून आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात पाऊस सुरू होतो. मान्सून ...
उन्हाळी हंगामानंतर शेतीची मशागत करुन खरिपाचा पेरा केला तर उत्पादनात वाढ होते. त्यामुळे पिकांची काढणी होताच शेतकऱ्यांनी नांगरण, मोगडणी आदी कामे उरकून घेतली आहेत. आता ...