आता चार महिने बरसणारा पाऊस हा काही सर्वत्र सम प्रमाणातच पडेल असे नाही. अनिश्चित आणि अनियमित हेच या मान्सूनचे वेगळेपण आहे. पण राज्यातील पर्वतरांगा ह्या ...
लातूर जिल्ह्यात सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये निलंगा आणि औसा तालुक्यातच पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र, देवणी ,शिरूर-अनंतपाळ ,रेणापूर आणि अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. ...
Bihar Storm Lighting in Rain killed 33 people : वातावरणातील बदलाचा मोठा फटका बिहारला बसलाय. अस्मानी संकटामुळे 33 लोकांनी जीव गमावल्यानंतर आता प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा ...
मागील 22 तासापासून सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले असून जत दुष्काळी भागातही पावसाने जोर वाढवला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात लोक समाधान व्यक्त करत आहेत. मात्र पावूस ...
सलग 30 दिवस उष्णतेची लाट कायम राहिल्याने नांदेडकरांच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला होता. मात्र कालपासून वातावरणात बदल झाला असून कमाल पारा 39 अंशावर घसरला. ...
9 मेपासून समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांमुळे मच्छिमारांनी तेथे जाऊ नये. चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 80-90 किमी प्रतितास असेल असा आमचा अंदाज आहे. जेना म्हणाले की, ...
द्राक्ष बागा मशागतीची कामे सुरु असतानाच सांगलीसह मिरज वाळवा आणि पलूस तालुक्यात जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला पलूस ...
21 ते 23 एप्रिलपर्यंत जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. तशी माहिती के. एस ...
खरीप हंगामात अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ऐन काढणीच्या दरम्यानच पावसाची अवकृपा झाली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला होता. त्यानुसार ...
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. त्याअनुशंगाने राज्य सरकारने अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे आदेशही दिले ...