म्हाडाच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना राज्य सरकारने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अभय योजने अंतर्गत 1 एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज ...
गेल्या 21 ते 22 वर्षांपासून नागरिकांनी सेवा शुल्क भरलं नव्हतं. त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरु केल्याची आव्हाड यांनी दिली आहे. त्यानुसार थकीत सेवा शुल्कावरील व्याज ...
औरंगाबादेतील म्हाडाच्या 864 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. या घरांसाठी एकूण 8 हजार 226 अर्ज दाखल झाले होते. म्हणजे एका घरामागे जवळपास 10 अर्ज करण्यात आले ...
या बदलीचं स्वागत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हान यांनी केलीय. तर काळे यांच्या बदली विरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या ...
घर घेताना होणारी फसवणूक टळणार आहे. कारण RERA कायद्यात महत्वाचा बदल करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. ...
राज्य सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर MBBSच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलीय ...
राज्यात पुढील महिना दोन महिने कोणतीही परीक्षा घेऊ नका. सर्व परीक्षा पुढे ढकला अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. ...
किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण खात्यावर पर्यायाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केलाय. गृहनिर्माण खात्यातही मोठं वसूली रॅकेट सुरु असल्याचा दावा सोमय्या यांनी केला ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून 'म्हाडा'ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणाच आज जितेंद्र आव्हाड यांनी केली ...
