राज्यात आतार्यंत सर्वाधिक पाऊस हा कोकण विभागात बरसलेला आहे. ज्या भागातून राज्यात आगमन झाले त्याच विभागात मान्सूनने कृपादृष्टी दाखवलेली आहे. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगावसह ...
ज्या वातावरण बदलाची अपेक्षा हवामान विभागाला होती तो बदल आता झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर या भागात ढगांच्या गडगडाटासह ...
मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असे सांगितले जात असले तरी अपेक्षित पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने ...
आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. आता या आठवड्याच्या शेवटापासून संपूर्ण राज्यात मान्सून हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी आठवडा ...
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्याची एकूण मागणी 12 हजार 489 मेट्रीक टन असून महिना निहाय मंजूर आवंटन 3 हजार 333 ...
वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सून अजूनही मराठवाडा विभागात आलेला नाही. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तर अजून मान्सूनपूर्व पावसानेही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरण्या तर सोडाच पण शेतकरी ...
मान्सूनचे राज्यात आगमन झाले असले तरी पावसाची गती ही धिमी आहे. शिवाय त्यामध्ये सातत्य नसल्याने अजूनही पेरणीसाठी अपेक्षित पाऊसच झालेला नाही. उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच ...
Yavatmal Rain : धुव्वाधार पावसाचा एक व्हिडीओ यवतमाळमध्ये व्हायरल झाला असून या व्हिडीओ पावासाच्या सरींची तीव्रता प्रचंड असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. ...
मान्सून पावसावरच खरीप हंगाम अवलंबून आहे. मान्सूनच्या हजेरीनंतरच खरीप हंगामातील पेरण्या होणार असून आता पाऊस राज्यात सक्रीय झाला तर पेरणीचे मुहूर्त साधले जाणार आहे. यातच ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी दुपारी मान्सून पावसाने आपली दस्तक दिली. आगमनाच्या दरम्यान पावसामध्ये जोर नसला तरी सातत्य होते. जिल्ह्यात पावसाच्या लहान - मोठ्या सरी बरसू लागल्या ...