लातूर शहराच्या गल्ली-बोळात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे लातूरला होणाऱ्या पिवळसर पाणीपुरवठ्याची. एक-दोन दिवस नाही तर आता 15 दिवसांपासून हीच स्थिती असल्याने नागरिकांमधून संताप ...
लातूर शहराला पिवळसर रंगाचे पाणी पुरविले जात आहे. याविरोधात भाजपाच्या वतीने मनपावर मोर्चा काढण्यात आला होता. यादरम्यान नागरिकांनी घरच्या नळाला जे पिवळसर पाणी येतंय ते ...