सध्या खरिपाची लगबग सुरु असून पिकांची वाढ जोमात होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी केली जाते. शिवाय मिश्र खतालाही मागणी आहे .मात्र, या दोन खताची खरेदी ...
हंगाम सुरु होण्यापूर्वीच यंदा रासायनिक खतांचा तुटवडा भासणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. त्याचाच फायदा आता विक्रेत्ये घेताना दिसत आहेत. विशेषत: बीड जिल्ह्यात हे ...
खरीप हंगामातील क्षेत्राचा अभ्यास करुन खतांचा पुरवठा केला जातो. मात्र, नांदेडमधील शेतकऱ्यांच्या वाट्याचे खत थेट तेलंगणातील शेतकऱ्यांना विकले जात असल्याने नांदेडमध्ये खत टंचाईचा धोका निर्माण ...
खरीप हंगाम आता तोंड़ावर आला आहे. पाऊस पडला की शेतकरी हे चाढ्यावर मूठ ही ठेवरणारच आहेत. पण त्यापूर्वीच विविध अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ...
शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची गरज भासते. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व पात्र शेतकऱ्याला विहित वेळेत पीककर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने संबंधित विभागांनी कर्ज वाटपाचे नियोजन करावे. पीक ...
खरीप हंगामात डीएपी खतालाच अधिकची मागणी असते. असे असले तरी केवळ डीएपीच नाही तर अन्य़ 25 श्रेणीतील खतांसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
देशाला लागणाऱ्या रासायनिक खताची गरज ही केवळ आयातीवरच भागवली जात आहे. मागणीच्या तुलनेत देशात केवळ 20 टक्केच खताची निर्मिती केली जात आहे. यातच आता यंदाच्या ...
दरवर्षी खरीप हंगामात खताची टंचाई ही भासतेच. खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे ही परस्थिती ओढावत आहे. हे कमी म्हणून की काय ...
खरिपात खत टंचाई अटळ आहे. खतासाठी आवश्यक असलेला कच्च्या मालाचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आहे तर दुसरीकडे मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य नियोजनाशिवाय आता ...