भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी (Manchester Test) खेळला नाही. पण त्या सामन्याच्या आदल्या रात्री खेळाडूंमध्ये काय चालले होते, याबाबत यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने माहिती ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याआधी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे टीम इंडियाचे सर्व खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यासाठी ...
ओव्हलच्या मैदानात तब्बल 50 वर्षांनी विजयी पताका फडकावल्यानंतर भारतीय संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळची ड्रेसिंग रुममधील काही दृश्य BCCI ने ट्विट केली आहेत. ...
टीम इंडियासाठी ओव्हलवरचा विजय अनेक अर्थांनी खास आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने 50 वर्षांनंतर ओव्हलवर कसोटी सामना जिंकला आहे. 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये भारतीय संघाने ...
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. ...
भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथा कसोटी सामना अत्यंत रंगतदार स्थितीत आहे. भारताने एकूण 466 धावा केल्या असून इंग्लडसमोर 368 धावांचं आव्हान उभं केलं आहे. ...