भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात आक्रमक आणि गरम स्वभावाचा कर्णधार म्हणून विराटला ओळखलं जातं. विराटने अनेकदा मैदानावर आपल्या आक्रमक स्वभावाचं दर्शन घडवलं आहे. ...
भारताने (Team India) जिंकलेली तिसरी कसोटी अवघ्या दोन दिवसात संपली. त्यामुळे या मैदानाच्या खेळपट्टीवर दिग्गज क्रिकेटपटू प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ...