आडवली येथे महाराष्ट्र शासनाची 63.17 हेक्टर इतकी जमीन आहे. या जमिनीवरती एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प मंजूर केला आहे. त्या प्रकल्पाला गरजेचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून आज जाहीर ...
या प्रकरणात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: पाठपुरावा केला. सदर भूखंड यूएलसीचा असल्याने तसेच बिल्डरने अटीशर्तींचा भंग केलेला असल्याने या जमिनीचा ताबा शासनाकडे यावा, यासाठी ...
अशा रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांकरीता निविदा प्रक्रियेने नवीन विकासकाची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्याची, तसेच अशा पुनर्वसन योजनेमध्ये ज्या वित्तीय संस्थांनी गुंतवणूक केलेली आहे व ज्या ...
ओबीसींची नक्की लोकसंख्या किती हा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे जनगणना होणे गरजेचे असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आरएसएसचे भैय्याजी जोशी यांच्यावर देखील ...
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी महाराष्ट्र सरकारची जमीन परत केली आहे. क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी ही जमीन घेतली होती, मात्र काही कारणास्तव हे काम पूर्ण झाले ...
मुंबई पोलिसांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी कशी वागणूक दिली हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव दिसत नाही. ...
शिवसेना हनुमान चालीसा लावल्यानंतर कधीपासून डिवचायला लागली. मी हे समजू शकतो की कुठल्या तरी दुसऱ्या धर्माचं काहीतरी केलं, वेगळं काहीतरी केलं तर मी समजू शकतो. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचार्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले ...
घरात घुसणार्या या एसटी कर्मचार्यांना सुप्रियाताई सामोर्या गेल्याच ना? त्यांच्यामध्ये शरद पवार साहेबांचे रक्त आहे त्याच सुप्रियाताईंनाही धक्काबुक्की करता, ही लोकशाही नाही. हे राजकारणच मुळी ...
या नववर्ष जल्लोष कार्यक्रमात बाईक रॅली, नाचगाणी, सिने नट-नट्यांची धम्माल मस्ती यामुळे तरूणाईसह ज्येष्ठ नागरिकांनीही जोरदार धम्माल केली. या कार्यक्रमास सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री ...