याच्या एक दिवस आधी म्हणजे सोमवारी काँग्रेसने एम नागराजू यादव आणि के. अब्दुल जब्बार यांच्या नावाची घोषणा केली होती. ते काँग्रेचे उमेदवार असतील. विधान परिषदेच्या ...
चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणावर लोक पर्यटनासाठी गेले आहेत. तिथे बरीच गर्दी दिसत आहे. लोक पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत.अश्यात घडलेली ही घटना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का ...
वादळाने आणि अतिवृष्टीने बिहार, आसाम आणि कर्नाटक राज्याला चांगलेच झोडपून काढलेले आहे. महापुरामुळे आणि वीज पडल्याने आत्त्यापर्यंत या तीन राज्यांत ५७ जणांचा बळी गेला आहे. ...
तसेच उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, अंजनेय मंदिरावर जामिया मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा देखील केला आहे. तर ही मशीद अंजनेय मंदिर असल्याचा ऐतिहासिक पुरावा असल्याचा ...
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटकातील फळबाग मालक आणि शेतकरी त्यांचा माल पुण्याच्या बाजारपेठेत आणण्यास सुरुवात करतात. मात्र, यावर्षी कर्नाटकातील उत्पादकांनी त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या अनेक ...
महाराष्ट्रात सुरू झालेला भोंगेबंदीचा वाद आता कर्नाटकमध्ये पोहोचला आहे. कर्नाटक सरकारने रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंग्यांच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. ...
देशात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण बनले आहे. सध्या दररोज राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क वापरावा लागणार असल्याचे ...