गाईंची तस्करी आणि काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दल (Kashmiri Pandit exodus) विधान केल्याने बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ...
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंचं टार्गेट किलिंग सुरु आहे...त्याचा रोष काश्मिरी पंडितांसह काश्मीरमध्ये नोकरीसाठी गेलेल्या हिंदूंकडून व्यक्त होतोय. इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र उभा ...
काश्मीरातील हिंदू जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलाबाळांना घेऊन पलायन करतायत. एवढंच नव्हे तर देशासाठी लढणाऱ्या , देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय मुस्लिम सैनिकांच्या हत्या केल्या जात आहेत. ...
कश्मीरमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. सततच्या हत्या बघता आता काश्मिरी पंडित कुटुंबांनी पुनर्वास वसाहती देखील सोडल्या आहेत. मात्र, सरकारने काश्मीरबाहेर ...
काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. काश्मीर खोऱ्यातील हिंदू भयभीत झाला आहे. महिनाभरात नऊ हिंदूच्या आत्महत्या झाल्या आहेत. तिथून अनेक हिंदू ...
कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. ...
अनंनाग आणि कुलगाममधील काही परिसरातील काश्मिरी पंडितांनी स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. खोरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली ...
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला भागातील खिरीजवळ सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात चकमकीस प्रारंभ झाला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला असून या ...