राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी खानदेशात मात्र उन्हाच्या झळा कायम आहेत. जिल्ह्याचे तापमान हे 44 अंशावर गेल्याने आंबा फळपिकावर याचा परिणाम ...
खजुराच्या शेतीचा प्रयोग हे नगण्य शेतकरीच करतात. कारण ही शेती पध्दत खर्चिक तर आहेच पण याबाबत अधिकची माहिती कुणाला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी आखाती ...
देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या (Nashik) सप्तशृंग गडावर (Saptashrungi gad) रामनवमीपासून (Ram navmi) उत्सव सुरू होत आहे. हा चैत्रोत्सव असेल. या चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ...
कोविड-19 आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य ...
यंदा खरिपासह फळबागांना आणि आता रब्बी हंगामातील पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला आहे. पण कलिंगड उत्पादक शेतकरी हे गेल्या दोन वर्षापासून संकटात आहेत. ऐन कलिंगड ...
शेतीमालावर झालेला खर्च, वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या ...
थंडीत घट होऊन फेब्रुवारीमध्ये उन्हामध्ये वाढ होताच केळीच्या मागणीत वाढ होईल असाच अंदाज वर्तवला जात होता. अखेर तो खरा होताना पाहवयास मिळत आहे. कारण ज्या ...
खरीप हंगामातील कापूस वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे. असे असताना कापसावर बोंडअळीचा अधिकचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील बदल आणि शेतकऱ्यांनी वाढीव उत्पादनासाठी घेतलेली भूमिका यामुळे ...
कापसाचे वाढते दर हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दिवसागणिस कापसाच्या दरात वाढ होत आहे. मागणीत वाढ आणि पुवरठा मर्यादित असल्याने भविष्यातही कापसाला दर कायम ...
कापसाला सध्या सोन्याचा भाव आहे. शिवाय दिवसाला कापसाच्या दरात वाढ होत आहे. दोन महिन्यापूर्वी असलेल्या दरात आज दुपटीने वाढ झालेली आहे. असे असताना कापूस पिकाची ...