राज्यातील अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. लेखी आश्वासन प्राप्त झाल्यामुळे टिपेश्वर अभयारण्य येथे सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात ...
वणी मारेगाव झरी येथील अनियंत्रित खनिज उत्खनन सुरू आहे. त्यामुळं ग्रीन ट्रिब्युनल टाकलेल्या सर्व शर्ती व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकत देताना टाकलेल्या सर्व ...
कृषी पंपाना देण्यात येणारी विजेची वेळ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. ही वेळही बदलून देण्याची मागणी होत आहे. कारण रात्री मिळणारी वीज रात्री 11 वाजताऐवजी सकाळी ...
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळावा, यासाठी शाहरुखकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावर शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च ...