जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसला होता. राज्य सरकारनं त्यानंतर पंचनामे करुन मदत करणार असल्याचं जाहीर ...
जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानात ऊस परिषद होणार असून राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि पूरग्रस्तांच्या मदतीवरुन कोणती भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. ...
महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. आज मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ...
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू ...
राजीव गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेट्टी यांना थोड थांबण्याच आवाहन केलं होतं. मात्र, राजू शेट्टी यांनी आंदोलनावर ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी हा मोर्चा निघणार आहे. (Raju Shetti calls morcha against ...
शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांनी मोर्चा काढला. शिरोळ तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला आहे. पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चात अबालवृद्ध सहभागी ...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 5 नद्यांवर 103 पूल असेल आहेत, ज्यावर दीड ते दोन किलोमीटर भराव आहे. त्या भरावामुळे पाणी रेंगाळतं, 10-10 दिवस पाणी राहतं आणि ...
TV9 Devdoot Sanman : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जलप्रलयात, अनेकांनी जीवाची बाजी लावून शेकडो लोकांचे प्राण वाचवले. या 'देवदूतांच्या' धाडसाला टीव्ही 9 मराठीचा सलाम. TV9 ...
राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली असली तरी अद्याप ती पोहोचली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला ...