कोकण रेल्वेचे नुकतेच रोहा ते ठोकूर असे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कोकण मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या डिझेलऐवजी विजेवरील इंजिनांच्या सहाय्याने धावणार आहेत असे ...
रत्नागिरी : कोकणातील गणेशोत्सव आणि मुंबईतला चाकरमानी याचे वेगळं समीकरणं आहे. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळगावी जातो. मात्र कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी थोडी चिंतेत ...