लखीमपूर खिरी घटनेत जे शेतकरी जखमी झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या घोषणेनुसार तातडीने प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संयुक्त किसान ...
लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या, 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारला साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले होते. ...
लखीमपूर येथे झालेल्या हिंसेत ठार झालेले शेतकरी आणि एका पत्रकाराच्या अस्थींचं आज पंढरपुरातील चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आलं आहे. (Farmers Pay Tribute to Those Killed ...
लखीमपूर हिंसाचार प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत मोर्चाने रविवारी रेल ...
लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्या केंद्रस्थानी आल्या आहेत. ...
बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेच्या नेत्यांनी केला. मात्र, या बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे ...
लखीमपूर खेरी हिंसाचार आणि शेतकरी मृत्यू प्रकरणात देशभरातून केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केलाय. आशिष मिश्रा ...
"आमच्या दबावामुळे नाईलाजाने आशिष मिश्राला अटक करण्यात आली. आशिष मिश्राच्या वडिलांनी राजिनामा घ्यावा. त्यासाठी आम्ही उद्या (11 ऑक्टोबर) राजभवानासमोर आंदोलन करणार आहोत," अशी माहिती काँग्रेसचे ...
जोपर्यंत लखीमपूर हिंसेला जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत त्या मुलाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मी लढतच राहणार. (Lakhimpur Kheri Violence: Priyanka Gandhi ...
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे, असा ...