हिंदू (Hindu) धर्मात दिवांना खूप महत्त्व आहे. अंधार दूर करून प्रकाश पसरवणाऱ्या या दिव्याशिवाय (Diya) कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. पण दिवा लावण्याचे ही काही ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केरोसिन सर्वसामान्यांना उपलब्ध होत होते. इंधनाचे पर्याय उपलब्ध असले तरी भारतातील काही राज्य आजही केरोसिनच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे तगादा लावत आहे. ...
ज्ञानेश्वरांची आळंदी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली आहे. दिवाळीनिमित्त इंद्रायणीचा घाटदेखील दिव्यांनी उजळला आहे. या घाटावर
आळंदीकरांनी दीपोत्सव साजरा केला आहे. या दीपोत्सवामुळे आळंदी घाटावर वातावरणात चैतन्य ...