संदीप लोहानच्या जिद्दीने आणि मेहनतीचा अंदाज लावला जाऊ शकतो की, त्याने 150 एकर खडबडीत जमीन शेतीसाठी निवडली. मात्र, कृषी तज्ज्ञांसह अनेकांनी त्याच्या जमीन निवडीवरही प्रश्नचिन्ह ...
महाराष्ट्रात यावर्षी टोमॅटोचे पीक चांगले झाले आहे, परंतु त्याला याोग्य दर नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. दिल्लीत टोमॅटोचा दर 40 रुपये किलो आहे तर महाराष्ट्रात ...
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जात आहेत. सोयाबीनच्या शेतात उभा असलेला बंडू मारुती दिंडे हा शेतकरी पावसाअभावी वाळून गेलेलं पीक दाखवत ...
विमा कंपन्या या प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे श्रीमंत होत आहेत हे वास्तव आहे. अनेक राज्यांनी या योजनेतून बाहेर पडण पसंत केलं आहे. विशेष म्हणजे भाजपशासित ...
सुप्रीम कोर्टानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाच्या बिलाची कारखान्यांकडील थकबाकी आणि ऊस दर ठरवण्याबाबतच्या याचिकेवरुन केंद्र सरकार आणि यूपी, महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणासह 16 राज्यांना नोटीस ...
1 ऑगस्टनंतर 11 कोटीहून अधिक शेतकर्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेंतर्गत केवळ ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे, त्यांनाच याचा लाभ मिळणार ...
मोठमोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यामध्ये दहा वर्षे काम केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंत्रळ गावच्या काकासाहेब सावंत यांनी आंब्याची बाग आणि नर्सरीमध्ये जम बसवला आहे. ...