कोरोनाची ही तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. मात्र संपूर्ण राज्यात विकेंड लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न विचारला ...
क्वॉरंटाईन कालावधी किती दिवसांचा असावा इथपासून ते लॉकडाऊन लावावा की लावू नये आदींबाबत आज मोठे निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री ...
अहमदनगरमधल्या संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे अहमदनगरच्या 61 गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra again in 61 villages of Ahmednagar) घोषित ...
तिसरी लाट येणार म्हणून आतापासूनच घाबरून घरात बसायचं का? असा सवाल करतानाच ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ अशी या सरकारची अवस्था झाली आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ...
कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य आहे. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. (total lockdown not lifted in maharashtra says vijay wadettiwar) ...