नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल 28 हजार 165 प्रकरणांचा निपटारा झाला आहे, तर 60 लाख 35 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटलेल्या प्रकरणांची संख्या ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे. या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण 15 लाख 23 हजार ...
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे हाताळण्यासाठी नागपूर जिल्ह्यात एकूण 57 पॅनल तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश, वकील, समाजसेवक यांचा समावेश करण्यात आला होता. ...
उस्मानाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 3 हजार 935 प्रकरणात 20 कोटी 92 लाख तडजोड करून तर वाहतुक नियमभंगासह अन्य प्रकरणात 6 लाख 89 हजार दंड वसुल ...
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ही लोक अदालत होणार असून यात विशेष म्हणजे यावेळेस ई-लोक अदालतीचे देखील आयोजन ...