परंतु शास्त्रामध्ये अशी देखील फुले सांगितलेली आहेत, जी वाहिल्यामुळे देवाची कृपा प्राप्त होते. ही फुले अतिशय शुभ आणि देवतांना विशेष प्रिय असतात ही वाहिल्याने देव ...
या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. स्नान करताना 'ओम बृहस्पते नमः' चा जप करावा. गुरूचा कोणताही दोष दूर करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ...
वरुथिनी एकादशीला विष्णूची पूजा, आराधना केल्यानं, तसंच उपवासामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि 10 वर्षाच्या तपश्चर्येइतके फळ प्राप्त होते, अशी धारणा आहे. अशावेळी वरुथिनी एकादशीचा ...
गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित केला आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजींची भक्तिभावाने पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. ...
पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पुजा केली जाते. असे केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून ...
पौर्णिमेचे व्रत देखील शास्त्रात देखील अतिशय शुभ मानले गेले आहे. या वर्षात पौष महिन्याची पौर्णिमा (Paush Purnima) सोमवार, १७ जानेवारी रोजी येत आहे. चला तर ...
पौष महिना (Paush Putrada)पंधरवड्यातील एकादशी वैकुंठ एकादशीतील (Vaikuntha Ekadashi) म्हणून ओळखली जाते.ज्यांना संतान प्राप्त होत नाही त्यांनी हे व्रत पूर्ण विधिपूर्वक पाळल्यास त्यांना संतानसुख प्राप्त ...