"आपलं सरकार असतानाही कामं होत नाहीत", अशी तक्रार शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली (Shivsena MLAs complaint to CM Uddhav Thackeray). ...
तीन पक्षांचे सरकार असलेल्या महाविकासआघाडीमध्ये वेळोवेळी बंडोबांचे बंड आणि नाराजी दूर करण्यासाठी लवकरच समन्वय समिती (Maha vikas aghadi Coordination committee) बनवली जाणार आहे. ...