
नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा पोस्ट केला (IPS Abdur Rahman resign) आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा पोस्ट केला (IPS Abdur Rahman resign) आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले.
देशाला हादरवणाऱ्या निर्भया गँगरेपप्रकरणातील दोषी आरोपींच्या फाशीचं काऊंटडाऊन सुरु (Death penalty to accused of nirbhaya rape case) झालं आहे.
नुकत्याच समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार या निधीतील जवळपास 90 टक्के निधी वापराशिवाय तसाच पडून आहे (No utilization of Nirbhaya fund by states). यातून शासन आणि प्रशासनाची या विषयाकडे बघण्याची असंवेदनशीलताच उघड होत आहे.
दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर …
महाराष्ट्रावर तब्बल 6 लाख 71 हजार कोटींचं कर्ज आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकावर 54 हजार 400 रुपयांचं कर्ज आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभव करत विजय मिळवला (Political Future of Pankaja Munde). या विजयासह विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे परळीचे आमदार म्हणून थेट विधानसभेत पोहचले.
तुळशी विवाहनंतर सर्वत्र लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अशातच सोलापुरातील करमाळा येथे एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून (Helicopter in farmers daughter wedding) केली आहे.