विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तर राज्यपालांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बराच गोंधळ माजला. तसेच विविध पक्षांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांनी राजीनामा द्यावा, ही मागणी लावून ...
महाराष्ट्राच्या राज्यपालांना आपले महापुरुष नकोयत. अर्थसंकल्पातलं अभिभाषण नकोय आणि राष्ट्रगीतही नकोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आज ...
देशाच्या संसदीय कामात आतापर्यंतच्या संसदीय कामकाजामध्ये कुठल्याही राज्यपाल महोदयाकडून झालेलं नाही.
असं लयाला गेलेलं भाजप विचारसरणीचे राज्यपाल आणि भाजपचे आमदार, कार्यकर्ते आणि सभासदांचं हे कृत्य दिसतंय,' ...
महाराष्ट्रातील राज्यपाल हटाव मोहीम अधिकच जोर धरतेय. मात्र राज्यपालांनी केलेल्या कोणत्या वक्तव्यावरून ही राळ उठलीय, हा प्रश्न आहे. तर औरंगाबाद आणि पुण्यात बोलताना केलेल्या दोन ...
आज विधीमंडळात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय वडेटटीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने 'राज्यपाल हटाव' ची ...
औरंगाबाद येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. तसेच समर्थांशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनाला काय अर्थ, असं ...
औरंगाबादः राज्यपालांनी माफी मागावी, अन्यथा गरज पडली तर त्यांच्या वयाचा विचार न करता धोतरही फेडू, असा इशारा औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद ...
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्यात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. तशी माहिती खुद्द ...
राज्यपाल कोश्यारी त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जात असताना नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यावेळी अन्न व नागरी परुवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ...
गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आज BJPच्या 12 निलंबित आमदारांचा निर्णय होणार आहे. आता निलंबित ...