शेवटच्या तारखेनंतर पाठवल्या जाणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या सुचना अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अपूर्ण आणि चुकीचे कागदपत्र सादर केल्यास उमेदवाराला अपात्र ...
युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले. ...
राज्यातील (state) निर्बंध कमी होत आहे. राज्यातील देवांवर मात्र शुक्लकाष्ट लागले आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या गायमुख देवस्थान येथे दरवर्षी माघ (Magh) ...
महाराष्ट्र (Maharashtra) - तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या संतनगरी 'धाबा' (Dhabba)n ...
महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवा अध्यक्ष मिळेल. तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. अध्यक्ष कोण असेल ते पक्ष म्हणून चर्चा करुन ठरवू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ...
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात चालत जाऊन पाहणी केली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार नाहीत, अशी चर्चा ऐकायला मिळत होती ...
एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. एनसीबीने क्रूझवर छापा मारलाच नव्हता. भाजपच्या एका ...
जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या करुणा शर्मा यांच्या जामिनावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल. ...